Skip to main content

Posts

Hindu - The Pillar of Science

Swami Chinmayanandaji was a renowned saint. Once, a 'secular' minded journalist, who generally show Hinduism in poor light, vis a vis other religions, asked a question to Swamiji:   Q: "Who is the founder of Islam?" A:   Prophet Mohammad. Q:   Who is the founder of Christianity? A:   Jesus Christ. Q:   Who is the founder of Hinduism?         Thinking that Swamiji has no answer,  the lady journalist proceeded: There is no  founder and hence, Hinduism is not a religion or Dharma at all. A:    Then, Swamiji said: You are right.         Hinduism is not a religion. It is a Science.          She did not understand that.  Swamiji put some more questions to her. Q:  Who is the founder of Physics?       Ans: No one person.       Who is the founder of Chemistry?       Ans: No one person.   ...
Recent posts

मेंदू चोर?

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी लावलेल्या शोधावर अणुबॉम्बची निर्मिती झाली मात्र अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी जगाला यातुन काय वाईट घडू शकत याची चेतावणी दिली होती.असच काही २०१६ मध्ये मानसशास्त्राच्या बाबतीत घडलं.केम्ब्रिज ऍनालीटीकाचाअणुबॉम्ब भारत व अमेरिकेच्या लोकशाही वर पडला. David Stillwell and Michal Kosinski या केम्ब्रिज विद्यापीठात काम करणाऱ्या मानसशास्त्रद्यांनी प्रयोगात्मक पद्धतीने ५८,००० लोकांवर प्रयोग करून असा निष्कर्ष काढला की openness, conscientiousness, extraversion, agreeableness and neuroticism या Big Five Personality Traits या या मानसशास्त्रीय चाचणीचा उपयोग करून फेसबुक च्या likes/comments वरून Introvert/Extrovert (अंतर्मुखी/बहिर्मुखी) व स्वभावाच्या इतर बाबींच अनुमान लावून त्या व्यक्तीला काय आवडेल या पद्धतीने ‘microtargeting’ करून काही प्रमाणात आवडत्या गोष्टी/सेवा विकणे शक्य आहे. Dean Ecklesच्या मते फेसबुकच्या Likes वरून एखाद्या व्यक्तीच Big Five Personality Traits profile बनवणं शक्य आहे म्हणजे त्या व्यक्तीला ती मानसशास्त्रीय चाचणी देणे गरजेचे नाही ...

गणपती बाप्पा मोरया

आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो,  पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही. आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपती ला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्या मुळे गणपतीला थकवा आला, आणि शरीरातील पाणि ही वर्ज्य झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले  आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची यथासांग पूजा केली.  माती चे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात विसर्जित केले.  या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिल...

भगिनी निवेदिता

विम्बल्डन सेंटर कोर्टपासून दक्षिणेला एक - दीड किलोमीटर चालत गेल्यावर विम्बल्डन हायस्ट्रीट लागतो. ह्या हायस्ट्रीटवर बरीच छोटीछोटी दुकानं आणि रेस्तरॉं आहेत. इथल्या २१ए नंबरमध्ये ‘ब्रू’ नावाचं एक छोटंस रेस्तरॉं आहे. हे रेस्तरॉं हा आजचा विषय नाहीये. आजचा विषय आहे त्या रेस्तरॉंवर असलेली - इंग्लिश हेरिटेजने लावलेली - एक छोटीशी निळी गोल पाटी. ह्यावर लिहीलंय की ‘Sister Nivedita (Margaret Noble) 1867 - 1911 Educationalist and Campaigner for Indian Independence lived here’ (भावार्थ: भगिनी निवेदिता (मार्गारेट नोबेल) १८६७-१९११ शिक्षणतज्ञ आणि भारतीय स्वातंत्र्याच्या प्रचारक इथे रहात होत्या) मार्गारेट नोबेलचा जन्म २८ ऑक्टोबर १८६७ चा. आईवडील स्कॉटीश पण अनेक पिढ्या आयर्लंडमध्येच राहिलेल्या. आपण शिक्षिका व्हावं हे मार्गारेटचं स्वप्न. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी - १८८४ मध्ये - तिने शिक्षिकेची नोकरी पत्करली. नोकरीनिमित्त ती अनेक भागांत राहिली. शेवटी १८९१ मध्ये ती विम्बल्डनमध्ये तिच्या आईसोबत रहायला आली. (ह्याच घरावर ती निळी पाटी आहे.) नोव्हेंबर १८९५ मध्ये लंडनमध्ये ३ महिने वास्तव्यासाठी ...

ऍपलचा टाटा

#Tata कंपनी व #Apple... tata ने ॲपल मोबाईलचे ठराविक पार्ट बनविण्यासाठी पुढाकार घेतला असुन टाटा तमिळनाडूमध्ये प्रकल्प चालु करणार आहे..खाली आपण जाणुन घेऊ.. 1)डील बद्दल.. 2)#Titan चा सहभाग 3) तमिळनाडूच का? इ.. टाटा कंपनीने ॲपल कंपनीच्या मोबाईलचे ठराविक भाग बनवण्याचा निर्णय घेतला असुन हा एक ऐतिहासिक निर्णय आहे.यासाठी टाटा ग्रुपने तमिळनाडू मधील चेन्नई जवळील 'होसुर' गाव ज्याला ब्रिटीश 'little England' म्हणायचे या गावात जवळपास ५००० करोड रुपयांचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी टाटा ने #TATA_electronics नावाने नवीन कंपनी चालु केली असुन #TIDCO(Tamilnadu Industrial Development Corporation) या तमिळनाडूच्या सरकारी कंपनीने टाटाला होसुरमध्ये जवळपास ५०० एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.या प्रकल्पाची किंमत ५००० करोड असली तरी भविष्यात ती ८००० करोड होऊ शकते.मागील मंगळवारी प्रकल्पाचे भूमिपूजन देखील झाले असुन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे जवळपास १८००० लोकांच्या हाताला काम मिळणार आहे.कंपनीने १८००० कामगारांपैकी ९०% महिला कामगार ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे....

चिरंजीवी शकुनी

केरळमधीर कोल्लम जिल्ह्यात पवित्रेश्वरम नावाच्या गावात Strychnos Nux Vomica अर्थात काजरा किंवा कुचल्याच्या विस्तीर्ण झाडाखाली एक ग्रेनाईट ची शिळा आहे. ही शिळा एका (खल) नायकाची प्रतिकृती म्हणून पुजली जाते. कुचल्याच्या बियांतले 20 ते 30 मि.ग्रैम स्ट्रिक्निन पोटात गेले तर प्राणघातक ठरू शकते. यावरून तिव्रता कळेल विषाची. मग 'कुरूक्षेत्रावरचा' रणसंग्राम कसा थांबणार होता.? सध्याच्या अफगाणिस्तान मध्ये असणाऱ्या एका साम्राज्याच्या युवराजाने अख्खं महाभारत घडवलं फक्त बहिणीच्या प्रेमापोटी. गांधार..गांधारनरेश सुबलाचा पुत्र 'शकुनी' आजच्या कथेचा नायक आहे. शकुनी व्यक्ती नव्हता वृत्ती होता, आहे आणि राहील. जगाच्या पाठीवर हिणवलेल्या गेलेल्या शकुनी वृत्तीचं मंदिर ते पण एकमेव केरळमध्ये आहे. बी.आर.चोप्रांच्या महाभारतात शकुनी सहदेवाच्या हाताने मेला. पण तो आजही जिवंत आहे.   हां..म्हणजे सप्तचिरंजीवींमध्ये शकुनीचं नांव नाहीये पण तो तुमच्यात-माझ्यात, आपल्या आजूबाजूला आणि राजकारणी म्हणवणाऱ्या अनेकांत असतो आणि सापडतो वेळोवेळी. तर.. आपला शकुनी गांधारचा राजपुत्र आहे, धृतराष्ट्राचा मेव्हणा, ...

पहिली विश्व सम्राज्ञी - नागनिका सातकर्णी

*विश्व की पहली सम्राज्ञी सातकर्णी सम्राज्य की महारानी "नागनिका सातकर्णि"* भारत के बिके हुवे कम्युनिस्ट इतिहासकारो ने सनातनी इतिहास मिटाने के लिए कोई कसर नही छोड़ी। इस्लामियों के महिमा मंडन में इन्होंने एक काला झूठ रजिया सुल्तान नाम की म्लेंच्छ स्त्री को भारत की पहली महिला शासक बताया जिसने काशी विश्वनाथ मंदिर को तोड़ने की कोशिश की थी।* *सम्राट पुष्यमित्र शुंग के शासनकाल के बाद लगभग 518 वर्षों तक सातवाहन ( शालिवाहन ) राजवंश का समृद्ध इतिहास मिलता है। इसी वंश की तीसरी पीढ़ी की राज-शासिका थी-‘नागनिका’।उपन्यास की नायिका नागनिका सम्राट सिमुक सातवाहन की पुत्रवधू तथा श्री सातकर्णी की पत्नी थी।* *युवावस्था में ही श्री सातकर्णी का निधन हो जाने से वह राज्य-कार्यभार संभालती है सातवाहन काल में राज्य शासन केंद्र था बृहद् महाराष्ट्र जिसमें कर्नाटक-कोंकण तक सम्मिलित थे जिसकी राजधानी प्रतिष्ठान (पैठण) थी।* *महारानी नागनिका कहने को तो शक-कन्या थी लेकिन सातवाहन के ब्राह्मण कुल से सम्बद्ध होते ही वह सनातन हिन्दू संस्कृति के संरक्षण एवं समृद्धि के लिए तन-मन से योगदान करती है शासन की व...